असुरक्षित बाटलीबंद पाण्याची राजरोस विक्री
By admin | Updated: September 24, 2016 00:27 IST
औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मागील काही वर्षांपासून बाटलीबंद पाण्याच्या विक्रीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
असुरक्षित बाटलीबंद पाण्याची राजरोस विक्री