शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तापमान १२ अंशावर

By admin | Updated: December 19, 2014 00:55 IST

जालना : गेल्या चार दिवसांपासून सर्वदूर पसरलेल्या कडाक्याच्या थंडीने जालनेकर गारठून गेले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा थंडीचा जोर वाढला असून

जालना : गेल्या चार दिवसांपासून सर्वदूर पसरलेल्या कडाक्याच्या थंडीने जालनेकर गारठून गेले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा थंडीचा जोर वाढला असून गुरूवारी तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले.शहरासह परिसरात रविवारपासून थंडीचा कडाका वाढला. दिवसभर कडाक्याच्या थंडीने परिसर गारठून गेला. त्यामुळे अबालवृद्ध हैराण झाले असून दिवसभर उबदार कपड्यांचा वापर करून अनेकजण थंडीपासून बचाव करीत आहेत. सायंकाळनंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना आढळून येत आहेत. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. पंडित वासरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले असले तरी ही स्थिती सर्वसाधारण आहे. जर तापमान ८ अंशापेक्षा कमी झाल्यास थंडीचा त्रास अधिक जाणवू शकतो. परंतु आतापर्यंत २००६ मध्येच ८ अंशापर्यंत तापमान घसरले होते. कमाल तापमान २१ अंश आहे.