शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

लाच घ्या आणि निर्दोष मुक्तही व्हा

By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही राज्यातील काही शासकीय अधिकारी व कर्मचारी ‘लाच’ घेतच आहेत. कारण त्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही.

मुजीब देवणीकर , औरंगाबादलाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही राज्यातील काही शासकीय अधिकारी व कर्मचारी ‘लाच’ घेतच आहेत. कारण त्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही. लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनने पकडले तरी घरी बसून अर्धा पगार घ्यायचा आणि न्यायालयातून निर्दोष मुक्त होण्याचा अनोखा ‘फंडा’ भ्रष्ट मंडळींनी स्वीकारला आहे. मागील सहा वर्षांमध्ये राज्यात अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने तब्बल २ हजार १८७ जणांना रंगेहाथ पकडले. त्यातील १ हजार ७०९ आरोपी निर्दोष मुक्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शासकीय कार्यालयांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांसाठी आजही राजरोसपणे लाच मागितली जाते. लाच न दिल्यास संबंधित व्यक्तीचे काम रखडून ठेवण्यात येते. नाइलाजास्तव अनेक जण इच्छा नसतानाही या भ्रष्ट यंत्रणेला बळी पडतात. भ्रष्टाचाराची ही कीड नष्ट व्हावी या हेतूने शासनाने राज्यात स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात सापळा लावून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात येते.२००९ ते २०१४ पर्यंत अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने २ हजार १८७ जणांना पकडले. त्यातील तब्बल १ हजार ७०९ आरोपी निर्दोष सुटले आहेत. निर्दोष सुटण्याचे हे प्रमाण सरासरी ३० टक्क्यांच्या आसपास आहे. न्यायालयात दोषारोपपत्रासोबत सबळ पुराव्यांची गरज असते. दोषारोपपत्रातील कच्चे दुवे शोधून आरोपी निर्दोष मुक्त होत आहेत. लाच घेताना तक्रारदार, पंच, साक्षीदार सर्वच असतात. नंतर हे न्यायालयात फितूर होणार नाहीत अथवा फितूर झाले तरी आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे देण्याचे कर्तव्य अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या तपास अधिकाऱ्यांचे आहे.या विभागात अनेक वर्षे काम केलेले निवृत्त पोलीस अधिकारी दिगंबर गाडेकर यांनी सांगितले की, शंभरात ७० ते ८० आरोपी निर्दोष सुटतात. त्यामागे अनेक कारणे आहेत. एकट्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोला दोष देण्यात काहीच तथ्य नाही.फिर्यादी साक्षीदार फितूर होतात. न्यायालयात बोर्डावर केस लवकर येत नाही. त्यामुळे फिर्यादी साक्षीदारांचा उत्साह मावळतो. आरोपी निर्दोष सुटू नयेत म्हणून सापळा रचताना सर्व प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग करण्याचा विचार सुरू आहे. राज्यात अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे एकूण ८ परिक्षेत्र आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेडचा समावेश आहे.असे सुटले आरोपीवर्षेआरोप सिद्धनिर्दोषटक्केवारी२००९१०६३६०२३२०१०६८२८५१९२०११९०२९३२३२०१२११८३७६२४२०१३८०३०७२१२०१४ ३६८८२९