शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

‘सत्ता पालट म्हणजे समग्र परिवर्तन नव्हे’

By admin | Updated: September 14, 2014 00:21 IST

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात झालेला सत्तापालट म्हणजेच समग्र परिवर्तन असे मानणे हा निव्वळ भाबडेपणा आहे.

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात झालेला सत्तापालट म्हणजेच समग्र परिवर्तन असे मानणे हा निव्वळ भाबडेपणा आहे. सत्तापालटातून बदल घडवण्याची संधी असली, तरी स्पष्ट विचारशैली, पुरोगामी धोरणे व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी यातूनच खरा बदल होत असतो, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. एका व्याख्यानानिमित्त ते शहरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लोकसभा निवडणुकांचा अन्वयार्थ मांडताना ते म्हणाले, या निवडणुकीचा निकाल हारण्याइतकाच जिंकण्यासाठीही अनपेक्षित होता. भाजपा कमी मते मिळवूनही जास्त जागांवर निवडून आला. मंत्रिमंडळ बनवण्याची प्रक्रियाही कुठल्या मानापमानाविना पार पडली. आता यामागे संघाची शिस्त आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाक, हे अलाहिदा! गेल्या चार महिन्यांचा सरकारचा कार्यकाळ पाहिला तर एकाही मंत्र्याने धोरणात्मक भाष्य केले आहे, असे दिसत नाही. ती जबाबदारी पंतप्रधान एकटेच निभावत आहेत. त्यांची भाषणे मात्र अगदीच सुभाषितांचा संग्रह वाटतात! पराभवानंतरचा काँग्रेस पक्षही आत्मपरीक्षण न करता निव्वळ राहुल गांधींच्या कौतुकातच मग्न राहिल्याचे ते म्हणाले. सध्याचे राजकीय चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये संधीसाधूंच्या घोडेबाजाराची चलती असल्याची भावनाही हर्डीकर यांनी व्यक्त केली.