शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

मद्यपी चालकांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 00:13 IST

औरंगाबाद : वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम राबवून पाच दिवसांत २८ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल के ला.

औरंगाबाद : मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी व होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम राबवून पाच दिवसांत २८ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल के ला.मद्य सेवन करून, वाहन चालविणाऱ्यांना भविष्यात दंडाऐवजी हर्सूल कारागृहात पाठविण्याची विनंतीही न्यायालयाकडे करणार आहे. यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. पोलिसांच्या या कारवाईमुळे मद्यप्राशन करणाऱ्या चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याविषयी गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले की, मद्य सेवन करणाऱ्यांच्या विरोधात १२ महिने कारवाई केली जाते; परंतु अन्य कामांमुळे पोलिसांना वेळ मिळत नाही. त्यामुळे थर्टी फर्स्ट व धूलिवंदनालाच मद्यपींवर लक्ष ठेवले जाते; परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या दुर्घटना तसेच मद्यपींमुळे वाहतूक ठप्प यासह अन्य कारणांमुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मद्यपी वाहनचालकांना जरब बसण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून १८ ते २२ एप्रिलदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. रविवारपासून ही मोहीम अजून तीव्र करण्यात येणार आहे. दंडाऐवजी थेट हर्सूलला पाठविण्याच्या पोलिसांच्या प्रक्रियेमुळे मद्यपींमध्ये खळबळ उडाली आहे.