शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

शेंगदाणा-साबुदाणा वधारला!

By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST

संजय लव्हाडे, जालना पावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.

संजय लव्हाडे, जालनापावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.रमजान ईद निमित्त सुकामेवा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव दिसून आला. पेंडखजूरचे भाव ६० ते ५०० रुपये प्रतिकिलो, चारोळी ७०० ते ८५० रुपये प्रतिकिलो, खोबरा १५० ते १७५ रुपये प्रतिकिलो, काजू ४०० ते ८०० रुपये किलो, किसमिस १७० ते ३०० रुपये प्रतिकिलो होते.रेडिमेड कपडे, चप्पल-बूट, सुवासिक अत्तर, क्रॉकरी, ज्वेलरी तसेच फॅन्सी वस्तूंनी बाजारातत बऱ्यापैकी उलाढाल झाल्याचे चित्र आहे. धान्य बाजारातील आवक दिवसेंदिवस खालावत आहे. गव्हाची आवक दररोज ५० पोते इतकी असून ५० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १५०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १०० पोते इतकी असून शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १४०० ते ३१०० रुपये असे आहेत. सोयाबीनची आवक ५० पोती इतकी असून ५० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर भाव ३९०० ते ३९५० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून भाव २३०० ते २७०० रुपये असे आहेत. तुरीची आवक ५० पोती इतकी असून भाव ३९०० ते ४६०० रुपये असे आहेत.साबुदाणा व शेंगदाण्याच्या दरात ५०० रुपयांची तेजी आली. उत्पादन कमी आणि श्रावण महिना यामुळे ही तेजी आली. शेंगदाणा ५५०० ते ६५०० आणि साबुदाणा ६५० ते ७५०० असे भाव आहेत. सर्व प्रकारच्या डाळींचे भाव स्थिर आहेत.