शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

सातारा नपचा टँकरच नाही पाहिला

By admin | Updated: January 4, 2015 01:15 IST

औरंगाबाद : सातारा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेच्या वतीने नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, रोटेशननुसार किमान दहा दिवसांनंतरच पाणीपुरवठा केला जातो,

औरंगाबाद : सातारा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेच्या वतीने नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, रोटेशननुसार किमान दहा दिवसांनंतरच पाणीपुरवठा केला जातो, असा दावा नगर परिषद करीत असली तरी अनेक वस्त्यांत दोन महिन्यांत एकदाही टँकर आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या परिसरात लहान टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. टँकरची संख्या चारऐवजी नऊ झाली असली तरी दोन महिन्यांत काही वसाहती पाण्यापासून वंचितच आहेत.नगर परिषदेने टँकरवर विविध वसाहतींची नावे, नंबर टाकले असले तरी पाणीच मिळाले नाही, टँकर भरण्यास उशीर झाला, असे उत्तर नागरिकांना ऐकावे लागते. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास टँकर पाठविण्याची वेळ दोन दिवसांनंतर असून टँकर पाठवून देतो, असे फक्त सांगून नागरिकांची बोळवण केली जाते. नाइलाजास्तव नागरिकांना खाजगी टँकरचे किंवा जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. निवडणुकीचे वेध लागल्याने अनेक जण इच्छुक उमेदवार टँकरने पाणीपुरवठा करतील, असा आशावाद बाळगून होते. सर्वांना एकाच वेळी पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने जलकुंभ बांधून एमआयडीसीचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उत्तम चव्हाण, रामप्रसाद गिल्डा, सतीश महानोर, आकाश वायाळ आदींनी केली आहे.