शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

शेतकऱ्यांचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: November 25, 2014 00:58 IST

बीड : गेल्या चार दिवसांपासून जवळा, खांडेपारगांव, नागापूर, खुर्द बुद्रुक या चार गावांतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

बीड : गेल्या चार दिवसांपासून जवळा, खांडेपारगांव, नागापूर, खुर्द बुद्रुक या चार गावांतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कोणतीही पूर्व कल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील ग्रामीण विभाग कार्यालयावर मोर्चा काढला़वीजबील भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्ही.बी.गव्हाणे यांनी घेतला. वीजबील अदा करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसल्याचेही आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. आधीच दुष्काळ, त्यत वीज गायब त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला़ महारूद्र साळुंके, विलास साळुंके यांच्यासह इतर शेतकरी महावितरणाच्या ग्रामीण कार्यालयावर धडकले़ शेतकऱ्यांचा मोर्चा कार्यालयात येताच महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली़ नंतर अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे ऐकून घेतले़ थकबाकी असल्याने या चार गावातील सुमारे १६ रोहित्रांवरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. वीजबील अदा न करणाऱ्याच शेतीपंपधारकांवरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याची अंमलबजावणी करीत थकीतदारांचाच वीजपुरवठा त्वरीत बंद करण्याचे आदेश महावितरणने दिले़ (प्रतिनिधी)