शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बांधकाम खात्याच्या कार्यालयाला कुलूप!

By admin | Updated: July 7, 2014 00:15 IST

जालना : शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च करून अनेक कामे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला तीन वर्षांपासून कुलूप आहे.

जालना : शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च करून अनेक कामे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला तीन वर्षांपासून कुलूप आहे. एकही अधिकारी या कार्यालयात पाय ठेवण्यास तयार नाही. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यानंतर कोणीच जिल्ह्याच्या प्रशासनावर पकड बसवू शकला नाही. पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना तर ही मंडळी अजिबात जुमानत नसल्याचे चित्र आहे. बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राजपूत यांनी सांगितले, जालना येथे गुंडांचा त्रास होत असल्याने आपण कार्यालयात थांबत नाही. पोलिसांकडून संरक्षण मिळत नाही. चौकीत कोणीच थांबत नाही. कोट्यवधी रूपयांची देयके अदा करतांना संचिकाच शासनाच्या नियमाप्रमाणे चालत नसल्याने या कार्यालयाचा कारभार पार खाजगीच्या पलिकडे झाला आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधीक्षक, कारकून ही मंडळीही कार्यालयात थांबत नाही. त्यामुळे हे शासकीय कार्यालये केवळ शोभेची वस्तू बनली की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विकास कामांना सुरूवात करताना अभियंत्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. पाहणी होऊन गुणवत्ता तपासली जाण्याची गरज आहे. मात्र असे काहीच होत नसल्याच्या तक्रारी आहे. गुणवत्ता विभागाकडून मिळालेल्या प्रमाणपत्रानुसार कामांची तपासणी करण्यात आली तर हे प्रमाणपत्रच बोगस असल्याचे दिसून येईल, असे जाणकारांचे मत आहे. या कार्यालयाचा कारभार इतका अजब झाला आहे की, कार्यकारी अभियंता यांनी एक जाधव नावाचा एजंट नेमला आहे. त्याच्यामार्फत गेलेली संचिकेचेच धनादेश अदा केले जातात. उर्वरित कामांची देयके अदा केली जात नाही. (प्रतिनिधी)