शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

कायद्याचे संरक्षक गारठ्याने त्रस्त! चार वर्षांपासून स्वेटरच मिळाले नाहीत

By admin | Updated: December 8, 2014 00:24 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद शहरातील सुमारे १५ लाख नागरिक रात्री शांतपणे झोपू शकतात. कारण कायद्याचे संरक्षक त्यांच्यासाठी रात्रीही सेवेत असतात.

मुजीब देवणीकर, औरंगाबादशहरातील सुमारे १५ लाख नागरिक रात्री शांतपणे झोपू शकतात. कारण कायद्याचे संरक्षक त्यांच्यासाठी रात्रीही सेवेत असतात. मात्र, मागील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढताच कायद्याचे संरक्षकही त्रस्त झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत रात्री पेट्रोलिंग करावी तरी कशी, असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे. तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरही मिळालेले नाहीत.चार दिवसांपूर्वीच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या सुधारक गंथळे या कर्मचाऱ्याचा थंडीने गारठून मृत्यू झाला. या घटनेने राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना विचार मंथन करण्यास भाग पाडले आहे. रात्री चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत. व्यापारी, नागरिकांच्या मालमत्ता सुरक्षित राहाव्यात म्हणून पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल ओतून काम करीत असतात. पोलिसांच्या वारंवार गस्त, कडा पहारा लक्षात घेऊन अनेक गुन्हेगार पळ काढतात.खाकी वर्दीत वावरणारे पोलीस कर्मचारीही माणूसच आहेत, याचा विसर सत्ताधाऱ्यांना नेहमीच पडतो. कालपर्यंत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, पोलीस यंत्रणेच्या विविध प्रश्नांवर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे विरोधकच आज सत्तेत बसले आहेत. सत्तेच्या खुर्चीची ‘ऊब’ पाहून सत्ताधाऱ्यांना कालच्या प्रश्नांचा विसर पडला की काय, अशी शंका अनेकांना वाटत आहे.