शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गारपीटग्रस्तांना अनुदान मिळेना

By admin | Updated: July 9, 2014 00:34 IST

राजूर : गेल्या खरीप हंगामात झालेल्या गारपिटीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. धामणगाव येथील निम्मे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

राजूर : गेल्या खरीप हंगामात झालेल्या गारपिटीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. धामणगाव येथील निम्मे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तातडीने नव्याने सर्वे करून वंचित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.गेल्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला होता. शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मंजूर केले. बँकेत शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या याद्या लागल्या आहेत. मात्र यामधे बहुतांश शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. सध्या शेतकरी मोठया प्रमाणात आर्थिक अडचणीत आहेत. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पावसाचा कोणताच मागमूस नसून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काहींनी धूळपेरणी केली ती पावसाअभावी वाया गेल्याने आर्थिक नुकसान झाले. गारपीटग्रस्तांचा नव्याने सर्वे करून तातडीने वंचित शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी गुलाब राठोड, सुभाष काफरे, अशोक दरेकर, दत्ता काफरे, लताबाई चव्हाण, धुरपदाबाई राठोड, यशोदाबाई राठोड, बालाजी दरेकर, हिम्मतराव जाधव, विजू राठोड, मनोहर काफरे, शोभाबाई राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)नव्याने यादी करापरिसरातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शासनाने नव्याने पंचनामे करुन अनुदान वाटप करावे. बहुतांश शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नसून, अनुदानही मिळालेले नाही.