शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : केळुस्करांनी ‘तीळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, पावसाळा दूर आहे अजून पण तेव्हापासून माझ्या मनात मोर नाचू लागले’

औरंगाबाद : केळुस्करांनी ‘तीळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, पावसाळा दूर आहे अजून पण तेव्हापासून माझ्या मनात मोर नाचू लागले’ ही आंब्याफणसाच्या गंधाची मुक्तछंदातली प्रेमकविता म्हटली. त्यानंतर अर्थातच त्यांना फर्माईश झाली ती ‘झिनझिनाट’ची. नुकत्याच पंचविशीत पाऊल ठेवलेल्या या हळव्या कवितेने अक्षरश: मंत्रमुग्ध केले. ‘पांदीत भेटलंस, अंगास खेटलंस, काळोख किनाट, हातात हात, घेतलंस अकस्मात; झालो झिनझिनाट!’ स्वत:च मूर्तिमंत कविता होत लयदारपणे सादर केलेल्या मालवणी रचनेतून केळुस्करांनी रसिकांना जिंकले. म्हात्रे यांनी ‘ते दिवस आता कुठे’ या रचनेतून रसिकांना स्मरणरंजनात नेले. ‘फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी; पण उगवत्या चांदण्यांवर मालकी वाटायची’ या ओळींतून जागवलेला तरुण काळ दिलखुलास दाद मिळवून गेला. ‘मुंबई लोकमत’चे सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या देखण्या अक्षरसंमेलनाचा समारोप योगीराज माने यांनी ‘किती पाऊस गुणाचा’ या गीतातून केला.