शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By admin | Updated: June 11, 2014 00:33 IST

जालना : फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत तालुक्यातील वझर सराटे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

जालना : फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत तालुक्यातील वझर सराटे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने पंचनामेही करण्यात आले. मात्र, या शेतकऱ्यांना आजवर नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष वैजीनाथ मखर पाटील यांनी केली आहे.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दहा दिवसात भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.चार महिन्यापूर्वी तालुक्यासह जिल्ह्यात गारपिटीने धुमाकूळ घालता. यात शेतकऱ्यांची पिके अक्षरश: आडवी झाली. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. येथील शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, हरभरा, मोसंबी फळबागा आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने नुकसान भरपाई दिली. मात्र, वझर सराटे येथील शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत, असल्याचे निवेदनात म्हटले आहेत. निवेदनावर वैजीनाथ मखर, बबनराव तायडे, अरूण सराटे, शिवाजी बनसोडे, विलास घारे, लक्ष्मण राऊत, ज्ञानेश्वर मखर, बद्री मखर, नामदेव सराटे, विठ्ठल आढाव, तोताराम राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)‘स्वाभिमानी’चे निवेदननुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मदन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.