शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

‘६७.५० कोटींचे प्रलंबित अनुदान शेतकर्‍यांना द्या’

By admin | Updated: May 14, 2014 00:41 IST

जालना : शेतकर्‍यांचे ठिबक योजनेअंतर्गत ६७.५० कोटींचे अनुदान प्रलंबित असून ते वाटप करावे, अशी मागणी खा. रावसाहेब दानवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

जालना : जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे ठिबक योजनेअंतर्गत ६७.५० कोटींचे अनुदान प्रलंबित असून ते तात्काळ वाटप करावे, अशी मागणी खा. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी संयुक्तपणे राज्यातील अल्पभूधारक व बहूभूधारक शेतकर्‍यांना अनुक्रमे ४५ टक्के व ३५ टक्के अनुदान जाहीर केले. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात घेतला. त्याचा परिणाम शेतकर्‍यांचे सरासरी उत्पादन वाढीमध्ये झालेला दिसून येतो, असेही दानवे यांनी नमूद केले आहे. अनुदानामुळे शेतामध्ये ‘ठिबक सिंचन’ बसविण्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळला असून त्यासाठी काही शेतकर्‍यांनी बँकेकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून तर काही शेतकर्‍यांनी खाजगी सावकाराकडून कर्जे घेऊन ठिबक सिंचनाची कामे केली आहेत. परंतु जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. प्रलंबित अनुदान सन प्रलंबित रक्कम २०११ - १२ १२.५० कोटी २०१२ - १३ २५.०० कोटी २०१३ - १४ ३०.०० कोटी एकूण ६७.५० कोटी