शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

जायकवाडीतून शेतीला पाणी देणार

By admin | Updated: October 4, 2014 23:59 IST

औरंगाबाद : पावसाअभावी अडचणीत आलेली खरिपाची पिके वाचविण्यासाठी सिंचन विभागाने जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : पावसाअभावी अडचणीत आलेली खरिपाची पिके वाचविण्यासाठी सिंचन विभागाने जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार, दि. ५ आॅक्टोबरपासून डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पुढील २१ दिवस पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकास (कडा) चे मुख्य अभियंता ई. बी. जोगदंड यांनी सांगितले. जायकवाडी धरणात सध्या ४४.३१ टक्के पाणीसाठा आहे. दुसरीकडे पावसाने पाठ फिरविल्याने विभागात खरिपाची पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात येणाऱ्या पिकांना वाचविण्यासाठी जायकवाडीतून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने तातडीने पाणीपाळी देण्याचा निर्णय घेतला.