शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नका

By admin | Updated: January 15, 2016 00:11 IST

औरंगाबाद : ‘बाबासाहेबांना आपण एकाच समाजापुरते अडकवून ठेवले आहे, असे मला वाटते. संविधानाचे लिखाण, समता याच्या व्यतिरिक्तही बाबासाहेबांनी खूप काही काम केले आहे

औरंगाबाद : ‘बाबासाहेबांना आपण एकाच समाजापुरते अडकवून ठेवले आहे, असे मला वाटते. संविधानाचे लिखाण, समता याच्या व्यतिरिक्तही बाबासाहेबांनी खूप काही काम केले आहे. परंतु त्यांच्या या कामावर फारशी चर्चा होताना दिसत नाही,’ असे विधान खा. सुप्रिया सुळे यांनी ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर बोलताना केले. यशवंतराव प्रतिष्ठान (मुंबई), नवभारत केंद्र (औरंगाबाद), नवमहाराष्ट्र युवा अभियान व सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नामविस्तार दिनानिमित्त गुरुवारी गोविंदभाई श्रॉफ सभागृह येथे ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी आ. हेमंत टक ले, दत्ता बाळसराफ, आ. सतीश चव्हाण, आ.राजेश टोपे, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. प्रकाश गजभिये आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर उपस्थित होते. डॉ. जहीर अली व डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची उल्लेखनीय भाषणे झाली.मुकुंद भोगले, नंदकिशोर कागलीवाल, सचिन मुळे, डॉ. श्रीरंग देशपांडे, अ‍ॅड. दिनेश वकील, डॉ. बिराजदार, नीलेश राऊत यांची विशेष उपस्थिती होती. श्रीराम पोतदार यांनी संचालन केले. डॉ. संदीप शिसोदे यांनी आभार मानले.