शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

जि. प. ने काढला बदल्यांचा मुहूर्त!

By admin | Updated: May 13, 2014 00:59 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया १७ मेपासून सुरू होत आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया १७ मेपासून सुरू होत आहे. १७ ते २३ मे या काळात कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्या केल्या जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होते. यंदा निवडणुकीमुळे प्रक्रिया लांबली. आता १७ मेपासून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरवर्षी प्रशासकीय कारणावरून १० टक्के आणि विनंतीवरूनही १० टक्के बदल्या करण्यात येतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही समुपदेशन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि पंचायत विभागातील पाच टक्के कर्मचार्‍यांच्या बदल्या जिल्हास्तरावरून आणि उर्वरित पाच टक्के तालुकास्तरावरून केल्या जाणार आहेत. प्रशासकीय आणि विनंती या दोन्ही प्रकारच्या बदल्या याच सूत्राने होणार आहेत. इतर विभागांच्या सर्व बदल्या जिल्हास्तरावरूनच होणार आहेत. जिल्हा परिषदेत शिक्षकांचा सर्वाधिक मोठा संवर्ग आहे. शिक्षण विभागात एकूण ९ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या संवर्गातील बदल्या सर्वात आधी होणार आहेत. त्यानंतर उर्वरित विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडेल. बदल्यांचा कार्यक्रम तारीखविभाग १७ मे शिक्षण विभाग १९ मेकृषी, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन २० मे सामान्य प्रशासन, बांधकाम २१ मेपंचायत २२ मेआरोग्य २३ मेवित्त, पाणीपुरवठा