शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

६ महिन्यांनी दाखल झाला खुनाचा गुन्हा

By admin | Updated: January 13, 2015 00:13 IST

जळकोट : तालुक्यातील माळहिप्परगा येथे शंकर संग्राम केंद्रे या युवकाचा खून करुन प्रेत विहिरीत टाकल्याप्रकरणी

जळकोट : तालुक्यातील माळहिप्परगा येथे शंकर संग्राम केंद्रे या युवकाचा खून करुन प्रेत विहिरीत टाकल्याप्रकरणी वडील संग्राम केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघाविरुद्ध रविवारी उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़ मयताचे वडील संग्राम रावण केंद्रे यांनी २३ जून २०१४ रोजी जळकोट पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझ्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे़ परंतु त्याचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खून करुन विहिरीत टाकले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तब्बल सहा महिन्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, तो आकस्मात मृत्यू नसून, खून झाला असल्याचे उघड झाले आहे. मयत शंकर संग्राम केंद्रे यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे शवविच्छेदनातून समोर आल्याचे पत्र डॉक्टरांनी पोलिसांना दिले होते़ तरीही पोलिस संभ्रमावस्थेत होते़ या प्रकरणी सहाय्यक संचालक सहकारी अभियोक्ता लातूर यांनी या खून प्रकरणातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन योग्य तो तपास करावा, असे लेखी आदेश देताच, या खून प्रकरणातील आरोपीच्या शोध मोहिमेला गती आली़ यामध्ये गुलाब हणमंत केंद्रे, बापूराव गंगाराम केंद्रे, शंकर बापूराव केंद्रे या तिघाविरुद्ध कलम ३०२, २०१, ३४ भादंविप्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनात सपोनि. चितंबर कमठेवाड, संजय कराड हे करीत आहेत़ (वार्ताहर)