शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर

By admin | Updated: February 22, 2015 00:36 IST

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेली कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर पोहोचली असून शनिवारपासून २८ फेब्रुवारीपर्यंत आता खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेली कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर पोहोचली असून शनिवारपासून २८ फेब्रुवारीपर्यंत आता खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. तूर, गुळ, मोसंबीची आवक समाधानकारक असून नवीन ज्वारीची आवकही हळूहळू वाढू लागली आहे.ऊन हळूहळू तापू लागले असून बाजारातील काही मालाची आवकही तुलनेने कमी झाली आहे. सीसीआयने सुरू केलेली कापूस खरेदी जालना बाजार समितीअंतर्गत मोठ्या प्रमाणावर झाल्याने सहा जिनिंगमध्ये कापूस ठेवायला जागा नाही. त्यामुळे आठवड्यातून काही दिवस खरेदी बंद ठेवावी लागत आहे. भोकरदन, अंबड आणि जालना येथील खरेदी टप्प्याटप्प्याने बंद ठेवून पूर्ववत सुरू केली जात आहे. बाजारात तुरीची आवक समाधानकारक असून शुक्रवारी १७०० क्विंटल आवक झाली. गहू १३०० ते १५९० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी १२०० ते २३०१ रुपये, बाजरी १०३० ते १२८० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी होत आहे. मका ११३० ते १२३७, तूर ४८५० ते ६४००, हरभरा २५०० ते ३६९३, सोयाबीन ३२०० ते ३३२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी होत आहे. मोसंबीची खरेदी १६०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली. तर गुळाची खरेदी २०३० ते २४२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने होत आहे.