शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर

By admin | Updated: February 22, 2015 00:36 IST

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेली कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर पोहोचली असून शनिवारपासून २८ फेब्रुवारीपर्यंत आता खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेली कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर पोहोचली असून शनिवारपासून २८ फेब्रुवारीपर्यंत आता खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. तूर, गुळ, मोसंबीची आवक समाधानकारक असून नवीन ज्वारीची आवकही हळूहळू वाढू लागली आहे.ऊन हळूहळू तापू लागले असून बाजारातील काही मालाची आवकही तुलनेने कमी झाली आहे. सीसीआयने सुरू केलेली कापूस खरेदी जालना बाजार समितीअंतर्गत मोठ्या प्रमाणावर झाल्याने सहा जिनिंगमध्ये कापूस ठेवायला जागा नाही. त्यामुळे आठवड्यातून काही दिवस खरेदी बंद ठेवावी लागत आहे. भोकरदन, अंबड आणि जालना येथील खरेदी टप्प्याटप्प्याने बंद ठेवून पूर्ववत सुरू केली जात आहे. बाजारात तुरीची आवक समाधानकारक असून शुक्रवारी १७०० क्विंटल आवक झाली. गहू १३०० ते १५९० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी १२०० ते २३०१ रुपये, बाजरी १०३० ते १२८० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी होत आहे. मका ११३० ते १२३७, तूर ४८५० ते ६४००, हरभरा २५०० ते ३६९३, सोयाबीन ३२०० ते ३३२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी होत आहे. मोसंबीची खरेदी १६०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली. तर गुळाची खरेदी २०३० ते २४२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने होत आहे.