शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

अंबडला पाण्यासाठी काँग्रेसने काढला मोर्चा

By admin | Updated: November 4, 2014 01:36 IST

अंबड : शहरास विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

अंबड : शहरास विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पंधरा दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठाही अत्यंत दूषित असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचारांसाठी हजारों रुपयांचा नाहक भुर्दंड भोगावा लागत आहे. यावर नगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने यापूर्वीही वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मोर्चामध्ये नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते केदार कुलकर्णी, न.प.सदस्य जाकेर डावरगांवकर, प्रकाश नारायणकर, खुर्शिद जिलाणी, जगन खरात, नारायण कटारे, सोमनाथ उदावंत यांच्यासह रवि डोंगरे, संभाजी गुडे, युनुस तांबोळी, राजेंद्र मोरे, दामोधर गायकवाड, अशोक खरात, शेख युनुस, जुनेद डावरगांवकर, मुरलीधर नारायणकर, शेख हाफीज, गाजी, शेख असलम, धर्मराज बाबर, बाबाराजा शिंदे, मुस्तीकीन तांबोळी, प्रविण दुधाधारी, मुकिम पठाण, शेख जावेद, अब्दुल समद, शेख मजहर, शेख खादिर, शेख सलीम आदींसह मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कँडल मार्चचे आयोजन योगेश मेखले व गणेश खरात यांनी केले होते. (वार्ताहर)