शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

ढगाळ वातावरण, दिवसभर हवेत गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव, आधरवाडी, कोल्हाळा, तांडा, पिंपळगाव घाट परिसरात दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी ...

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव, आधरवाडी, कोल्हाळा, तांडा, पिंपळगाव घाट परिसरात दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगाम तर गेला आता रबीवरही आलेले संकटही तोंडचा घास हिसकावून घेतो की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ढगाळ वातावरणात सुटलेला गारवा हा रबी पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. कारण अचानक सुरू होत असलेला रिमझिम पाऊस तर काही वेळा झालेला अवकाळी पाऊस पिकांच्या मुळावर येऊन बसला आहे. पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदे या पिकांवर मोठ्या प्रमाणावर मवा, तुडतुडा व तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

ढगाळ वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाल्याने सर्वत्र हुडहुडीचे वातावरण आहे. त्यामुळे केळगाव परिसरातील विविध गावांत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत.

फोटो

: सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील ज्वारी पीक बहरले असून दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हे पीक धोक्यात आले आहे.