शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना जीवदान

By admin | Updated: August 31, 2014 01:10 IST

लातूर : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाची पिके तरली आहेत़

लातूर : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाची पिके तरली आहेत़ लातूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वदुर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे ओढे दुथडी भरून वाहत आहेत़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणीपातळीत तब्बल दीड मीटरने वाढ झाली आहे़ त्यामुळे लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न किमान तीन महिन्यांसाठी सुटणार आहे़ निलंगा तालुक्यातील कासारसिरसी येथील ओढ्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे़ जिल्ह्यात ४१़२४ मी़मी़ पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद चाकूर तालुक्यातील शेळगाव महसूल मंडळात १७० मी़मी़ झाली आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहजानी येथील तेरणा नदी वाहू लागली आहे़ उदगीर तालुक्यातील ४ तलावांना भगदाड पडले आहे़ लातूर, औसा, रेणापूर, जळकोट तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या विविध कार्यालयात पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली आहे़ दिवसभर पाणी गळती सुरूच होती़ (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात ४१़२४ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस चाकूर तालुक्यात ७४ मि़मी़ झाला आहे़ शिरूरअनंतपाळ ५१़३३, निलंगा ४८़६३, उदगीर ४९़५७, रेणापूर ३६़५०, जळकोट ३३़ ५०, देवणी ३८, औसा २३़१४, लातूर तालुक्यात २८़८८ मि़मी़ पाऊस झाला आहे़ यावर्षीच्या पावसाळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ पिके कोमेजून जात असताना पावसाने दिलेला दिलासा शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरला आहे़ ४लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा वाढला आहे़ जवळपास दीड मीटरने पाणी पातळीत वाढ झाली असून, लातूरकरांना तीन महिने पुरेल इतके पाणी सध्यातरी उपलब्ध झाले असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आऱएस़ सोनकांबळे यांनी दिली़ अजूनही मांजरा धरणात पाणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले़