शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तर बँकांवर कारवाई

By admin | Updated: August 7, 2014 01:26 IST

परभणी : पीककर्ज वाटप करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला़

परभणी : पीककर्ज वाटप करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला़उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीत विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली़ या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली़ पीककर्जाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पीककर्जाचा लाभ देण्याच्या सूचना केल्या़ बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, पीक कर्ज वाटपात जर टाळाटाळ होत असेल तर वेळ प्रसंगी अशा बँकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला़ या बैठकीस महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री सुरेश धस, आ़ रामराव वडकुते, आ़ विक्रम काळे, जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष डुंबरे, मनपा अयुक्त अभय महाजन, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़ पीककर्जासाठी बँकांनी नवीन खाते उघडण्यास प्राधान्य द्यावे, असेही पवार यांनी सांगितले़ आॅगस्टमध्ये राज्यात सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज या क्षेत्रातील विविध यंत्रणांकडून वर्तविला जात आहे़ असे असले तरी टंचाई आराखडे तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत़ परभणी जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढते आहे़ पुरेशा पावसाअभावी सध्या पेरण्या लांबल्या असून, सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणती पिके घेता येतील, कोणती पिके उपयुक्त ठरतील, याची माहिती कृषी विभाग आणि विद्यापीठाने द्यावी, असेही पवार यांनी सांगितले़ या आढावा बैठकीमध्ये परभणी शहरातून जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्याच्या कामासंदर्भातील कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश पवार यांनी दिले़ (प्रतिनिधी)