शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

६0 वसाहतींना सहा दिवसांनी मिळणार पाणी

By admin | Updated: February 17, 2015 00:42 IST

औरंगाबाद : पाण्याचे टँकर वसाहतींमध्ये पुरविण्यात येईल. टँकर सेवेवर महावितरणच्या शटडाऊनचा काहीही परिणाम होणार नाही, असेही कंपनीने कळविले आहे.

औरंगाबाद : पाण्याचे टँकर वसाहतींमध्ये पुरविण्यात येईल. टँकर सेवेवर महावितरणच्या शटडाऊनचा काहीही परिणाम होणार नाही, असेही कंपनीने कळविले आहे. या वसाहतींना सहादिवसांनी पाणी..‘अ’ प्रभागातील भुजबळनगर, पडेगाव, ‘क’ प्रभागातील हमजा मशीद, डी.पी.रोड, पहेलवान गल्ली, सदाफ कॉलनी, एस. टी. कॉलनी, गुलमंडी, गादिया पार्क, भवानीनगर, निजामगंज, जाफरगेट, मुजीब कॉलनी, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, शरीफ कॉलनी, ‘ड’ प्रभागातील बन्सीलालनगर, पदमपुरा, उस्मानपुरा, श्रेयनगर, काल्डा कॉर्नर, चेतनानगर, सिंधी कॉलनी, भोईवाडा, गांधीनगर, सहारा प्राईड, श्रीनिकेतन कॉलनी, रोकडिया हनुमान कॉलनी, रमानगर, ‘फ’ प्रभागातील कबीरनगर, मिलिंदनगर, गाडगेनगर, मुरलीधरनगर, नागसेननगर, एमआयडीसी कॉलनी, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर, तारामती भवन, शहानूरवाडी, प्रतापनगर, शम्सनगर, ‘ई’ प्रभागातील पुंडलिकनगर ईएसआर, म्हाडा, मूर्तिजापूर, जयभवानीनगर, संतोषीमातानगर, मुुकुंदवाडी गाव, ‘ब’ प्रभागातील एन-१२ छत्रपतीनगर, रोझाबाग, हॉटेल ताज, एन-१२ दिल्लीगेट, अल्मीन सोसायटी, सुरेवाडी, एन-९, भारतमातानगर, ब्रिजवाडी.४वरील वसाहतींना दोन दिवसाआडच्या वेळा पत्रकानुसार १७ रोजी पाणीपुरवठा होणार आहे. २० फेबु्रवारी रोजी या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक आहे. परंतु त्या दिवशी महावितरण शटडाऊन घेणार आहे. त्यामुळे या वसाहतींना पाणीपुरवठा होणार नाही. २३ फेबु्रवारी रोजी त्या वसाहतींना दोन दिवसांआडच्या वेळेनुसार पाणीपुरवठा होईल, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नाही.