शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मद्य कंपन्यांचे पाणी ४५ % कपातीचा प्रस्ताव

By admin | Updated: April 24, 2016 00:14 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाण्याची उपलब्धता पाहून मद्य कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात आतापर्यंत ३० टक्के कपात करण्यात आली आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाण्याची उपलब्धता पाहून मद्य कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात आतापर्यंत ३० टक्के कपात करण्यात आली आहे. आता आणखी ५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तसेच पुढेही पाच-पाच टक्के याप्रमाणे एकूण ४५ टक्क्यांपर्यंत पाणी कपातीचा प्रस्ताव असून तोच उच्च न्यायालयात मांडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. महाजन यांनी शनिवारी पाणी कपातीच्या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उच्च न्यायालयाने मद्य कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात पन्नास टक्क्यांपर्यंत पाणी कपात करण्यात सांगितली आहे. त्या अनुषंगाने उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला. जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात सध्या २१ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यातील आणखी ९ टीएमसी पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाऊस लांबला तरी शहराला आणि उद्योगांना आतापासून पुढील शंभर दिवस सहज पाणी पुरूशकणार आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून आतापर्यंत दोन टप्प्यात ३० टक्क्यांपर्यंत पाणी कपात करण्यात आली आहे.मद्य कंपन्यांचे अजून पाच टक्के पाणी कपात केले जाणार आहे. त्यानंतर पुढे दोन टप्प्यात पाच पाच टक्के याप्रमाणे एकूण ४५ टक्क्यांपर्यंत पाणी कपातीचे नियोजन केले आहे. हा प्रस्ताव उच्च न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. तो प्रस्ताव न्यायालयाकडून मान्य होईल, असे वाटते, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.