शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

४३ टँकरने केला जातोय पाणीपुरवठा

By admin | Updated: February 4, 2015 00:41 IST

बीड: जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. मागील आठ दिवसांत पंधराच्या जवळपास टँकर वाढले आहेत. ४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

बीड: जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. मागील आठ दिवसांत पंधराच्या जवळपास टँकर वाढले आहेत. ४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये ३२ गावे तर ३६ वाड्यांचा समावेश आहे.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. परिणामी गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. आज स्थितीत ४३ टँकरद्वारे ६८ गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याची तीव्रता सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातील हातपंप तळ गाठू लागले असल्याने ग्रामस्थ संबंधीत तहसिलदारांकडे टँकरची मागणी करू लागले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हळूहळू टंचाई जाणवू लागली आहे. आष्टी तालुक्यात मात्र सर्वाधिक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. आज स्थितीत ३६ गावे टंचाईग्रस्त आहेत. संबंधीत तहसीलदारांकडे आठ ते दहाच्या जवळपास टँकर मागणीचे प्रस्ताव असल्याचे समजते.(प्रतिनिधी)