शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

४० दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST

औरंगाबाद : शहरात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळातर्फे रविवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात ...

औरंगाबाद : शहरात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळातर्फे रविवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात ४० दात्यांनी रक्तदान केले,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शंंतनू चौधरी यांनी दिली. रक्तदात्यासह कोरोनाच्या संकट काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मदत करणाऱ्या दात्यांना मंडळाचे मुंबई येथील अध्यक्ष विलास जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

रक्त संकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीने केले. यावेळी मंडळाकडून महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋग्वेदी मंडळाचे उपाध्यक्ष रवी जेहूरकर, सचिव नरेश जोशी व कार्यकारिणी सदस्य अंबादास कुलकर्णी, श्रीपाद मुगुटे, डॉ. अमोल पांडव, दत्तात्रय सुभेदार तसेच रामचंद्र अंधारकर,अनिरुद्ध नायगावकर, प्रवीण नंद, आनंद देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.

[फोटोओळी - रक्तदान शिबिराप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ऋग्वेदी मंडळाचे सचिव नरेश जोशी, शंतनू चौधरी, प्रभाकर कुलकर्णी, विलास जोशी, प्रसाद ठकार, मिलिंद सरदेशमुख आदी.