शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

३०० सहकारी संस्था जिल्ह्यातून गायब !

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

जालना : सहकार खात्यात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी आपला विविध प्रकारचा अहवाल दरवर्षी सादर करणे गरजे आहे. मात्र जालना तालुक्यातील १३५० पैकी ३०० संस्था गायब झाल्या आहेत.

जालना : सहकार खात्यात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी आपला विविध प्रकारचा अहवाल दरवर्षी सादर करणे गरजे आहे. मात्र जालना तालुक्यातील १३५० पैकी ३०० संस्था गायब झाल्या आहेत. आता या संस्था अवसायानात काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. साखर कारखाने, सूतगिरण्या, पत संस्था, कर्मचारी संस्था, सहकारी बँका, मजुर सहकारी सोसायटी, औद्योगिक, गृहनिर्माण, पाणी वापर, सुशिक्षीत बेरोजगार, ग्राहक संस्था, माती परीक्षण संस्था व इतर संस्थांची नोंदणी सहायक निबंधक कार्यालयात केली जाते. मात्र या संस्थांना दरवर्षी शासनाच्या नियमानुसार माहिती सादर करावी लागते. त्यात सध्या संस्थेचे कलम ७९ नुसार रिर्टन, ९७ वी घटना दुरूस्ती आदी माहिती सहायक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आली नाही. संस्थेकडून वार्षिक हिशोब अथवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. संस्थेची दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळाची मासिक सभा घेतली जात नाही.संस्थेचे सन २०१४ अखेर लेखा परीक्षण अहवाल, लेखा परिक्षणातील दोष दुरूस्ती अहवाल, कलम ८२ नुसार सादर करण्यात आली नाही. त्यामुळे संस्थेच्या उद्देशानुसार व्यवहार चालू करण्याबाबत संस्थेचे पदाधिकारी व सभासदांची इच्छा नसल्याचे दिसून आल्याची नोटीस सहकारी संस्थांचे सहायक निबंधक एस.बी. भालेराव यांनी बजावली. ३०० संस्था बंद असून कोणताही ठावठिकाणा नाही. ही बाब तपासणीत उघड झाली आहे. त्यामुळे आता या संस्था अवसायानात काढून कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या १५ दिवसात संबंधित संस्थांनी संपर्क साधला नाही तर संचालक मंडळ व सभासदांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सहकार खात्याने सध्या ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात सर्वप्रथम ड वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे. या निवडणूका घेण्यासाठी प्राधीकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ४ही निवड प्रक्रीया सहकार खात्याने केली आहे. प्राधीकरणाची निवड होताच गृह निर्माण संस्था, मजुर सहकारी संस्था तसेच पाणी वापर संस्थांचा समावेश आहे. या निवडणूकीचा कार्यक्रम ३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी सहकार खात्याने गत सहा महिन्यांपासून सर्वच सहकारी संस्थांचा आढावा घेऊन निवडणूकीसाठी पात्र असणाऱ्या संस्थांची यादी तयार केली आहे.