शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वर्षभरात नैराश्येतून १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 11, 2014 00:40 IST

जालना : नापिकी, विविध बँकांची कर्जप्रकरणे यामुळे नैराश्येतून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना

जालना : नापिकी, विविध बँकांची कर्जप्रकरणे यामुळे नैराश्येतून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश वाटप करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाअभावी शेतीतून उत्पन्न मिळत नाही. लागवडीसाठी केलेला खर्चही त्यातून निघत नाही, अशी स्थिती आहे. याही वर्षी खरिपाच्या पिकांमधून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे नैराश्येतून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी, फेबु्रवारी, आॅक्टोबर २०१४ या महिन्यांमध्ये प्रत्येकी १ तर मार्च, मे, जून या महिन्यात प्रत्येकी २ आणि जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये प्रत्येकी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.या मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाची मदत जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने करण्यात आली. याशिवाय दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी चौकशीमध्ये कर्जबाजारी किंवा नापिकीमुळे आत्महत्या केली नसल्याचे आढळून न आल्याने दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन वर्षापासून या जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे सर्वसामान्य शेतकरी होरपळून निघाला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसह बागायतदारांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले असून, त्याचा फटका कुटुंबियांबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो आहे.४या स्थितीत जिल्हा प्रशासनाने विविध खात्यांद्वारे समन्वयातून प्रत्येक गावासह शेतकऱ्यांपर्यंत सर्वार्थाने मदतीचा हात दिला पाहिजे, असा सूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.४शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज माफी, वीज बीलात माफी तसेच पीक विम्याची रक्कमही खरीप हंगामापूर्वी तात्काळ वितरित व्हावी, शेतकऱ्यांना प्रती एकरी साह्य अनुदान, उपलब्ध करणे नितांत गरजेचे आहे. त्याशिवाय या जिल्ह्यातील खचलेल्या शेतकऱ्यांना पुरेसा आधार मिळणार नाही, असाही सूर उमटत आहे.४जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील खरीपाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणांचे मोफत वाटप. खतामधून सवलतही दिली जावी, असा सूर आहे.