शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

देवतळे दिलेला शब्द पाळतील काय?

By admin | Updated: May 18, 2014 23:28 IST

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असे जाहीर सभांमधून सांगणार्‍या ना.देवतळेंनी आता राजकीय सन्यास घ्यावाच,

 चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असे जाहीर सभांमधून सांगणार्‍या ना.देवतळेंनी आता राजकीय सन्यास घ्यावाच, असे आव्हान पुगलिया गटाने दिले आहे. राजुरा येथील गांधी भवनात ३ मे रोजी ना.संजय देवतळे यांनी आभार सभा घेतली. या सभेत वरोरा विधानसभा मतदार संघात मी मताधिक्य घेऊनच राहीन. जर तसे झाले नाही तर आमदार, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेईन, असे जाहीर वक्तव्य केले होते. आता तोच धाग पकडून पुगलिया गटाने देवतळेंना राजकीय सन्यास घेण्याचे आव्हान पत्रकातून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्टÑीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या यवतमाळ येथील जाहीर सभेत खोट्या तक्रारी करून प्रामाणिक पदाधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना बाध्य केल्याचा आरोपही देवतळेंवर पत्रकातून करण्यात आला आहे. आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांशी आकसबुद्धीने वागून गटबाजीला खतपाणी घातले. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला, असेही पुगलिया गटातील पदाधिकार्‍यांनी पत्रकात म्हटले आहे. आपण खरेच प्रामाणिक, नितीमान व शब्दाला जागणारे असाल तर आमदारकी व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घ्यावा व आपला बाणेदारपणा कृतीतून सिद्ध करावा, असे आव्हान पत्रकातून दिले आहे. या पत्रकावर महापौर संगीता अमृतकर, गजानन गावंडे, रजनी मुलचंदानी, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती रितेश तिवारी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती उषा धांडे, घनश्याम मुलचंदानी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. (प्रतिनिधी)