शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या एकरात हिरवी मिरचीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

स्वप्निल खाडे पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी पुंडलिक उपरे यांनी अर्ध्या एकरात आधुनिक पद्धतीने लागवड करून पहिल्या ...

स्वप्निल खाडे

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी पुंडलिक उपरे यांनी अर्ध्या एकरात आधुनिक पद्धतीने लागवड करून पहिल्या तोडणीतच ३० क्विंटल उत्पादन मिळविले. परिसरातील अन्य शेतकºयांच्या तुलनेत हे उत्पादन जास्त असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

पुंडलिक उपरे हे शेतात दरवर्षी नवीन पद्धतीने विविध पिकांची लागवड करतात. गावाच्या नाल्यालगत त्यांना पाच एकर शेती आहे. घरातील सर्वच सदस्य शेतात राबतात. प्रत्येक सदस्याला शेतीची कामे वाटून दिली आहे. त्यामुळक आपापली जबाबदारी समजून शेतीची कामे करतात.पाच एकरात विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात. कापूस, तूर, सोयाबीन पिकांसह कारली, ढेमसे, टमाटर, वांगे भाजीपाला पिके घेतली आहे. अर्ध्या एकर शेतात आधुनिक पद्धतीने मिाची लागवड केली आहे. पहिल्या तोडणीतच ३० क्विंटल उत्पादन घेतले. शेवटच्या टप्प्यात २०० क्विंटल मिरची उत्पादन होणे अपेक्षित आहे. मिरचीला प्रारंभी ६० रूपये प्रति किलो असा दर मिळाला होता. आताही दर बरा आहे. हिंमतीने प्रबळ इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर फुलविलेली शेती अन्य शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती करायला प्रोत्साहन देणारा आहे.

कोट

निसर्गाची अवकृपा, शासनाचे शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. मात्र, हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर शेतीत भरघोस उत्पादन येईल.

-पुंडलिक उपरे, शेतकरी, पळसगाव