शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 18, 2015 01:02 IST

यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली.

शेतकरी संकटात : आर्थिक विंंवचना धोक्याचीगुंजेवाही : यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी लागवड सुद्धा केली नाही. मात्र पाण्याअभावी आशेचा पूर्ण आधार न सापडल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक विंवचनेत सापडला आहे. यापूर्वी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांची रोवणी होवू शकली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्या आज ना उद्या पाऊस येईल व तलाव भरेल या आशेने पिकाची लागवड केली. त्या शेतकऱ्यांचे शेतातील पीके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पून्हा विविध रोगांची भर पडली आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत पडलेला शेतकरी सुद्धा शेतीवर औषधी फवारीत आहे. परंतु महागडे औषधी फवारुनही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे तर धानाचे भाव कमी असल्याने उरल्या सुरल्या आशा मावडत आहेत.कमी भावामुळे लागवड खर्चही भरून निघत नाही. व्यापारी शेतकऱ्यांची थट्टा चालवित आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीवर जो तो लाथा मारीत सुटलेला आहे. शेतात राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. शेतातील मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्याव, ठोकळ धानाचा भाव कमीत कमी १७०० रुपये व बारीक धानाचा भाव कमीत कमी २७०० रुपये या भावाने विक्री व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. किटकनाशके व खते यांची किंमत कमी करुन शेतकऱ्यांपर्यंत पुरविण्यात मदत करावी, तरच शेतकरी सुखी होईल नाही, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)