शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 18, 2015 01:02 IST

यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली.

शेतकरी संकटात : आर्थिक विंंवचना धोक्याचीगुंजेवाही : यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी लागवड सुद्धा केली नाही. मात्र पाण्याअभावी आशेचा पूर्ण आधार न सापडल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक विंवचनेत सापडला आहे. यापूर्वी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांची रोवणी होवू शकली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्या आज ना उद्या पाऊस येईल व तलाव भरेल या आशेने पिकाची लागवड केली. त्या शेतकऱ्यांचे शेतातील पीके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पून्हा विविध रोगांची भर पडली आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत पडलेला शेतकरी सुद्धा शेतीवर औषधी फवारीत आहे. परंतु महागडे औषधी फवारुनही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे तर धानाचे भाव कमी असल्याने उरल्या सुरल्या आशा मावडत आहेत.कमी भावामुळे लागवड खर्चही भरून निघत नाही. व्यापारी शेतकऱ्यांची थट्टा चालवित आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीवर जो तो लाथा मारीत सुटलेला आहे. शेतात राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. शेतातील मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्याव, ठोकळ धानाचा भाव कमीत कमी १७०० रुपये व बारीक धानाचा भाव कमीत कमी २७०० रुपये या भावाने विक्री व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. किटकनाशके व खते यांची किंमत कमी करुन शेतकऱ्यांपर्यंत पुरविण्यात मदत करावी, तरच शेतकरी सुखी होईल नाही, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)