शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खामगाव व जळगाव जामोद नगर परिषद कर्मचारी संपावर

By admin | Updated: July 17, 2014 00:44 IST

खामगाव पालिका कर्मचार्‍यांच्या संपामुळे कार्यालयीन कामकाज प्रभावित.

खामगाव: विविध न्याय मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी मंगळवार १५ जुलै पासून संपावर गेले आहेत. कर्मचार्‍यांच्या या संपामुळे पालिकेतील अनेक विभाग सामसूम असल्याचे चित्र आज बुधवारी दिसून आले. पालिके तील ४0२ पैकी सुमारे १८0 कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. सामान्य प्रशासन, कर, शिक्षण , आस्थापना, विद्युत आदी विभागाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे हे कार्यालय ओस पडले होते. पालिकेच्या आवारातही आज कमालिची शांतता पसरली होती. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्‍यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शंभरटक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावा, नगर पालिका कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्‍यांना व अपंग कर्मचार्‍यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचप्रमाणे १८ जुलैपर्यंंंत तोडगा न निघाल्यास पाणी पुरवठा, अग्निशमन, नगर पालिका दवाखाना या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही संपावर जाणार असल्याचा इशारा खामगाव नगर पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद अहीर यांनी दिला आहे. जळगाव जामोद : राज्य संघटनेच्या आवाहनानुसार विविध मागण्या संदर्भात सुरू असलेल्या नगर परिषद कर्मचार्‍यांच्या संपात जळगाव जामोद नगर परिषदचे तसेच संवर्ग कर्मचारी सहभागी झाले असून या संपामुळे नागरीकांची कामे खोळंबली आहे.नगर परिषद समोर मंडप टाकुन कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होवून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प आहे. या संपा त स्थानिक नगर परिषदेमधील बि.के. मोकळ, पी.व्ही. गावंडे, डी.जी. राजपूत, ए.एस. इंगळे, के.एन. भुते, जी.एन. हिस्सल, आर.आर. चंडाले, एम.एम. हक, कुरेशी, ढोले, देशमुख, डि.जे. डोंगरे, ढगे, इंगळे, भारसाकळे, ताहेर आदी विविध विभागातील कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. याशिवाय मुख्याधिकारी बरेच दिवसापासून सुटीवर असल्याने शहरातील मुलभूत सुविधा, तक्रारी, समस्या निवारण, दाखले अशा विविध कामासाठी नगर परिषदमध्ये येणार्‍या शहरवासियांना कार्यालयात कोणीही कर्मचारी दिसत नसल्याने त्यांची कामे होत नाही. त्यामुळे पालिकेतील कामकाज ठप्प होवून नागरीक त्रस्त झाले आहेत.