शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

पाच वर्षात ९१ हजार हेक्टर सिंचन क्षमता निमिर्तीचे अव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST

बांधकामाधीन मोठ्या दोन प्रकल्पातून येत्या काळात ८७ हजार ६८०, पाच लुघू प्रकल्पातून ३ हजार ७९१ हेक्टर क्षेत्र असे एकूण ...

बांधकामाधीन मोठ्या दोन प्रकल्पातून येत्या काळात ८७ हजार ६८०, पाच लुघू प्रकल्पातून ३ हजार ७९१ हेक्टर क्षेत्र असे एकूण ९१ हजार ३३७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत्या पाच वर्षात आणण्याचे उदिष्ट जलसंपदा विभागाने ठेवलेले आहे. मात्र मोठ्या व छोट्या प्रकल्पांसाठी राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमातंर्गत वाटप होणाऱ्या निधीच्या सुत्रापलिकडे जाऊन आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यात जलसपंदा मंत्री जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कितपत यश येते हे येता काळच ठरवले. लवकरच या संदर्भाने मुख्यत्र्यांसोबतच यंत्रणेची एक बैठकही होणार आहे. २०२२-२३ दरम्यान जिगावमध्ये अंशत: पाणी साठविण्याचे नियोजन आहे.

वर्षनिहाय असे आहे उदिष्ट

जलसंपदा वभागाने २०२०-२१ या वर्षात ९२३ हेक्टर, २०२१-२२ मध्ये ९५० हेक्टर, २०२२-२३ मध्ये २९ हजार ३५२, २०२३-२४ मध्ये ३१,३८५ आणि २०२४-२५ मध्ये २८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे धोरण ठेवले आहे. प्रामुख्याने यात जिगाव प्रकल्पाचा मोठा वाटा असून बोरखेडी आणि राहेरा या अनुशेषांतर्गत येत असलेल्या प्रकल्पातून ९२३ हेक्टर क्षेत्र या वर्षा अखेर सिंचनाखाली आणण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.