शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

जुन्याच दागिन्यावर साजरे होतात लग्न सोहळे

By admin | Updated: March 15, 2016 00:50 IST

‘एक्साईज ड्युटी’ला घेऊन मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यवसायिकांच्या बेमुदत बंदमुळे वधू-वरांकडील मंडळीची गैरसोय होत आहे.

बंदचा फटका : वधू-वरांकडील मंडळींची गैरसोय, सराफा दुकाने १४ दिवसांपासून बंदचराहुल भुतांगे तुमसर‘एक्साईज ड्युटी’ला घेऊन मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यवसायिकांच्या बेमुदत बंदमुळे वधू-वरांकडील मंडळीची गैरसोय होत आहे. वेळेवर दागिने मिळू न शकल्याने अनेकांनी जुन्याच दागिन्यांवर लग्न सोहळे साजरे करण्यावर भर दिला आहे. लग्न ठरलेल्या वधू-वरांच्या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.केंद्रीय अर्थ संकल्पात सोन्यावर एक टक्का आबकारी कर लागू करण्यात आला आहे तसेच खरेदीदारांना पॅन कॉर्डची सक्ती करण्यात आल्याच्या विरोधात संपूर्ण भारतातील सराफा व्यवसायीकांनी १ मार्चपासून देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये तुमसर, मोहाडी सराफा संघही झाले आहेत. त्यामुळे झाडून सगळया सराफा दुकाने कुलूप बंद आहेत. थोडक्यात सराफा बाजारावर अवकळा पाहावयास मिळते आहे. तब्बल चौदा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. त्यात आतापर्यंत सराफा व्यवसायीकांनी विविध मार्गाने कधी बाजारात फळे विकून तरी कधी गरम समोसे व चहा विकून सरकारचा निषेध नोंदविला. सुरवातीला सराफा व्यवसायकांनी दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने अबकारी कर मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने बेमुदत बंद केव्हा संपणार हे सांगणे कठिण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका मात्र नववर वधूस बसत आहे.मे महिन्यात विवाह मुहर्त नसल्याने पालकांनी आपल्या उपवर मुलां-मुलींचे नियोजित विवाह मार्च व एप्रिल महिन्यातील मुहर्तावर ठरविलेले आहे. केंद्रीय अर्थ संकल्पात सोने विक्रीवर एक टक्का आबकारी कर लागू केल्याने सराफा व्यवसायीक बेमुदत बंद करतील याची पुसटशीही कल्पना नसल्याने उपवर वधूचे पालक निश्चित होते. मात्र एक मार्चपासून पुकारलेल्या संपामुळे या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहेत. लग्नात सुवर्ण अलंकाराचे कसे हाच प्रश्न आदी विचारात घेतला जात आहे. त्यावर तोडगा म्हणून सासुला आपले सुवर्ण अलंकार सुनेला द्यावे लागत असल्याने लग्न कार्यात पालकांची त्रेधात्रिपिठ उडालेली दिसत आहे. स्वर्ण अलंकाराविना लग्न कार्य कसे करावे, या विवंचनेत ते सापडले आहेत.बंदमुळे १०० कोटींचा फटकामागील १४ दिवसांपासून राज्यभरात व देशात सराफांचे बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यातल्या लहान मोठ्या ज्वेलर्सची संख्या विचारात घेता. दररोज किमान ७ ते ८ कोटी रूपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार या १४ दिवसात दोन्ही तालुक्यातही १०० कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा परिणाम ईतरही व्यवसायीकावर होत असल्याचे जाणवते.