शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा

By admin | Updated: July 23, 2014 23:28 IST

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पात तथा कालव्यात शेतजमीन गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्यांना प्रकल्प कार्यालयामध्ये उलट खेटे घालावी लागत आहे.

मोहन भोयर - तुमसर बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पात तथा कालव्यात शेतजमीन गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्यांना प्रकल्प कार्यालयामध्ये उलट खेटे घालावी लागत आहे. येथे आधी पुनर्वसन नंतर धरण व प्रकल्पबाधितांना मोबदला या नियमाला हरताळ फासला गेला आहे.तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सीतेकसा येथे आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) धरण सुमारे ३५ वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. अनेक अडथडे या प्रकल्पाच्या नशिबी आले. ते अडथडे पूर्ण करत सन २०१३ मध्ये प्रकल्प पूर्ण झाला. शेतकऱ्यांच्या जमिनी या धरण व कालव्यात गेल्या शासनाने नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला अजूनपर्यंत दिला नाही.हिंगणा येथे एकाच गावातील सुमारे ४५ शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. प्रकल्प अधिकारी आता दोन महिन्यात जमिनीचा मोबदला मिळेल असे सांगत आहेत. आतापर्यंत मोबदल्याची कारवाई का करण्यात आली नाही. तुमसर, देव्हाडी, खापा, मांगली, परसवाडा (दे.), मांढळ, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, माडगी, बाम्हणी, उमरवाडा, कोष्टी, नवरगावसह अनेक गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही.जिल्हाधिकारी यांचेकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता या प्रकरणी काही ठोस आश्वासन व कारवाई करताना दिसत नाही. येथे शासनाकडून निधी मिळत नाही अशी माहिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात रेटा लावण्याची गरज आहे.