शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

सर्वांगीण विकास कार्यक्रमाला लोकसहभागाची गरज

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

आदिवासी कुटूंबाची भरीव सुधारने करीता वाडी प्रकल्प सुरू केला आहे. लोकांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विकास कार्यक्रमाला लोक सहभागाची गरज आहे, असे विचार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

भंडारा : आदिवासी कुटूंबाची भरीव सुधारने करीता वाडी प्रकल्प सुरू केला आहे. लोकांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विकास कार्यक्रमाला लोक सहभागाची गरज आहे, असे विचार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाडी प्रकल्प उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.तुमसर तालुक्यातील आलेसुर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर नाबार्ड द्वारा पुरस्कृत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे वाडी प्रकल्प उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अरविंद खापर्डे हे होते. प्रमुख पाहुणे ओलसूरचे सरपंच हेमराज मेहर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सजिव गजभिये, अविल बोरकर, पृथ्वीराज शेंडे, प्रकल्प समन्वयक योगेशकुमार टेंभरे, आलेसूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज हाळगे, रामचंद्र करमकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम सलामे उपस्थित होते.द्विवेदी म्हणाले, वाडी हा प्रकल्प नसून दिर्घकाळ विकास साधणारा कार्यक्रम आहे. याची यशस्वीता गाठण्यासाठी लोकांचे योगदान महत्वाचे आहे. सहभागी घटकांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेवून नियोजन करावे, असा सल्ला याप्रसंगी दिला. हा प्रकल्प १० आदिवासी गावात राबविण्यात येत आहे. यासर्व गावात संपूर्ण विकास कर्मीचे समन्वय साधून सर्व योजना एकत्रित राबविण्याचे याप्रसंगी आश्वासन त्यांनी दिले.कार्यक्रमाला गोंडीटोला, चिखली, आसलपाणी, कारली, लेंढेझरी, गणेशपूर, गायमुख, लवादा, विटपूर, खापा या प्रकल्प कार्यक्षेत्रातील १० गावाचे शेतकरी व महिलांची उपस्थिती होती. संचालन पृथ्वीराज शेंडे, प्रास्ताविक अविल बोरकर, आभार टेंभरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जगन्नाथ कटरे, जियालाल रहांगडाले, निखिल सावंतवान, निर्मला उईके, संजय सोनवने, सुरेंद्र पेंदाम, राधेश्याम कंगाले, हरीप्रसाद वाडवे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)