शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

यंत्राने हिरावली मजुरांची कामे

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले

पहेला : आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले तरी इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतीत पाहिजे तसे उत्पादन होत नाही. त्यात मजुरीचे वाढलेले दर, पाण्याची कमतरता, वेळेवर मजूर मिळत नाही, आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त होत असतो.तेव्हा यंत्राने रोवणी केली असता उत्पादन खर्च कमी येतो. त्यातच लागवड खर्चसुद्धा कमी, रोपांची नियंत्रित लागवड, आंतर मशागत सोयीचे, बियाणे कमी व मजुरीचा खर्चसुद्धा कमी येतो. तसेच प्रकल्प संचालक आत्मा भंडाराच्या प्रज्ञा गोडघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धार्थ लोखंडे, तालुका कृषी अधिकारी सुनील सावजी, मंडळ कृषी अधिकारी पहेलाचे सुरेश गणवीर, सरपंच गायत्री बारस्कर, साई हळद उत्पादक शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष भदू कायते व गटातील इतर शेतकरी, कृषी सहायक प्रकाश निंबार्ते, कृषी सहायक कैलास भोंडे इत्यादी उपस्थित होते. विशेष म्हणजे पहेला येथील या शेतकरी बचत गटाला यंत्राणे रोवणी करण्याकरिता विशेष मार्गदर्शन कृषी सहायक निंबार्ते व भोंडे यांनी केले. (वार्ताहर)