शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

यंत्राने हिरावली मजुरांची कामे

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले

पहेला : आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले तरी इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतीत पाहिजे तसे उत्पादन होत नाही. त्यात मजुरीचे वाढलेले दर, पाण्याची कमतरता, वेळेवर मजूर मिळत नाही, आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त होत असतो.तेव्हा यंत्राने रोवणी केली असता उत्पादन खर्च कमी येतो. त्यातच लागवड खर्चसुद्धा कमी, रोपांची नियंत्रित लागवड, आंतर मशागत सोयीचे, बियाणे कमी व मजुरीचा खर्चसुद्धा कमी येतो. तसेच प्रकल्प संचालक आत्मा भंडाराच्या प्रज्ञा गोडघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धार्थ लोखंडे, तालुका कृषी अधिकारी सुनील सावजी, मंडळ कृषी अधिकारी पहेलाचे सुरेश गणवीर, सरपंच गायत्री बारस्कर, साई हळद उत्पादक शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष भदू कायते व गटातील इतर शेतकरी, कृषी सहायक प्रकाश निंबार्ते, कृषी सहायक कैलास भोंडे इत्यादी उपस्थित होते. विशेष म्हणजे पहेला येथील या शेतकरी बचत गटाला यंत्राणे रोवणी करण्याकरिता विशेष मार्गदर्शन कृषी सहायक निंबार्ते व भोंडे यांनी केले. (वार्ताहर)