शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पेरणीपूर्वीच संपणार पीक विम्याची मुदत

By admin | Updated: June 28, 2015 00:24 IST

जिल्ह्यात हवामानावर आधारित पीकविमा योजना पथदर्शक स्वरूपात राबविण्याचा निर्णय ६ जून रोजी शासनाने घेतला.

३१ जून अंतिम तारीख : जिल्ह्यात ७५ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी बाकीगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात हवामानावर आधारित पीकविमा योजना पथदर्शक स्वरूपात राबविण्याचा निर्णय ६ जून रोजी शासनाने घेतला. जिल्हा कृषी कार्यालयाद्वारा १५ जूननंतर योजनेची प्रसिध्दी करण्यात आली. प्रत्यक्षात पेरणीला २० जूननंतर सुरुवात झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त २५ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. ३० जून रोजी म्हणजे अवघ्या दोन दिवसांत पीकविमा योजनेची मुदत संपत असल्याने या योजनेला किमान १ महिना मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पीकपेरणी झाल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात पडणारा खंड व अतीपाऊस यामुळे नुकसान झाल्यास योजनेच्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांना विमा संरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य देणे हा योजनेचा मुख्य हेतू असल्याचे शासनाने योजनेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात पावसाचा खंड किंवा अतीपाऊस याचा खरा धोका जुलै महिन्यात आहे. जून अखेरीस ३० ते ४० टक्के पेरणी होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यावेळी पेरणी पूर्ण होईल. हे तर कर्जदार शेतकऱ्यांचे शोषणखरीप २०१५ करिता ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत पीककर्जाची उचल केली, त्या शेतकऱ्यांना ही पीककर्ज योजना सक्तीची करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पेरणी व्हायची असली तरी विमा कंपनी मात्र बँकेतून विमा हप्त्याची कपात करणार असल्याने हे शेतकऱ्यांचे शोषणच आहे. विमा कंपन्या जगविण्यासाठीच योजनाहवामानावर आधारित पीकविमा योजनेची मुदत ३० जून रोजी संपत आहे. या तारखेला जिल्ह्यात जास्तीत जास्त ३० टक्केच पेरणी होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात कर्जवाटप ५० टक्के झाल्याने विमा कंपन्यांचे फावले आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यामधून विम्याचा हप्ता कपात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लाभाऐवजी विमा कंपन्या जगविण्यासाठीच या योजना आहेत काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.