शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होत आहे

By admin | Updated: June 5, 2015 00:34 IST

२००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंद कमी झाला.

अमरावती : २००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंद कमी झाला. दर एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमिटरने ओढली जात आहे. दर वर्षाला चंद्र पृथ्वीपासून ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल.पाच खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयार्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सेंटीमिटरने दूर जात आहे. पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम ठेवणे ही काळाची गरज आहे. नाहीतर पृथ्वीचे थोड्याच दिवसांत वाळवंट होईल. आतापासूनच यासाठी उपाययोजना करणे जरूरी आहे. अशनी (उल्का) पृथ्वीला टक्कर देऊ शकते : एखादी अशनी पृथ्वीला टक्कर देऊ शकते. अशनीचा वेग हा ताशी ७२,००० ते २ लक्ष १६ हजार कि. मी. असू शकतो. अशनी जर समुद्रात पडली तर लाटा उसळतात जमिनीवर जर पडली तर विवर तयार होते. धूळ आकाशामध्ये पोहोचते सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही. पृथ्वीचे तापमान शून्याखाली ६० ते ७० अंशापर्यंत पोहोचते. पृथ्वीवर भूकंप होऊ शकतो. ६.५ कोटी वर्षापूर्वी मेक्सीकोतील युकानात प्रदेशात अशनी धडकली यामुळे डायनासोर नष्ट झाले असावे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. स्पेश वॉच प्रकल्प : नासाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून धुमकेतू व अशनीकडे लक्ष ठेवले जाते व उपाययोजना केल्या जातात.