शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होत आहे

By admin | Updated: June 5, 2015 00:34 IST

२००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंद कमी झाला.

अमरावती : २००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंद कमी झाला. दर एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमिटरने ओढली जात आहे. दर वर्षाला चंद्र पृथ्वीपासून ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल.पाच खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयार्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सेंटीमिटरने दूर जात आहे. पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम ठेवणे ही काळाची गरज आहे. नाहीतर पृथ्वीचे थोड्याच दिवसांत वाळवंट होईल. आतापासूनच यासाठी उपाययोजना करणे जरूरी आहे. अशनी (उल्का) पृथ्वीला टक्कर देऊ शकते : एखादी अशनी पृथ्वीला टक्कर देऊ शकते. अशनीचा वेग हा ताशी ७२,००० ते २ लक्ष १६ हजार कि. मी. असू शकतो. अशनी जर समुद्रात पडली तर लाटा उसळतात जमिनीवर जर पडली तर विवर तयार होते. धूळ आकाशामध्ये पोहोचते सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही. पृथ्वीचे तापमान शून्याखाली ६० ते ७० अंशापर्यंत पोहोचते. पृथ्वीवर भूकंप होऊ शकतो. ६.५ कोटी वर्षापूर्वी मेक्सीकोतील युकानात प्रदेशात अशनी धडकली यामुळे डायनासोर नष्ट झाले असावे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. स्पेश वॉच प्रकल्प : नासाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून धुमकेतू व अशनीकडे लक्ष ठेवले जाते व उपाययोजना केल्या जातात.