शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

एनएसयूआयची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

 निवेदन : विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ कराअमरावती : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले.जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी पविस्थिती असल्यामुळे बहूतांश विद्यार्थी शेतकरी कुटंूबातील आहेत.त्यामुळे त्याच्यासमोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे शेतात उत्पन्न झाले नाही. परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात अव्यवासायिक, व्यवसायिक, डिप्लोमा, इंजिनिअररिंग, मेडिकल व इतर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी एनएसयूआयने शासन व प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर ठोस तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क शासनाने विना विलंब माफ करावे, अशी मागणी यावेळी एनएसयूआयने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. मोर्चात एन‘हयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय भुयार, जिल्हाध्यक्ष ऋषिराज मेटकर, उपाध्यक्ष अमित महात्मे, आदित्य पेलांगडे, अनिकेत ढेंगळे, संकेत बोके, सागर कलाणे, ऋग्वेद सरोदे, रोहित देशमुख, मंगेश निभोंरकर, प्रणव लेंडे, केतन बारबुध्दे, गोपाल भांबुरकर, मयुर पानबुडे, शुभम बारबुध्दे, पवन गावंडे, ऋषिकेश गावंडे आदी सहभागी होते.