शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

एनएसयूआयची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

 निवेदन : विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ कराअमरावती : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले.जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी पविस्थिती असल्यामुळे बहूतांश विद्यार्थी शेतकरी कुटंूबातील आहेत.त्यामुळे त्याच्यासमोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे शेतात उत्पन्न झाले नाही. परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात अव्यवासायिक, व्यवसायिक, डिप्लोमा, इंजिनिअररिंग, मेडिकल व इतर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी एनएसयूआयने शासन व प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर ठोस तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क शासनाने विना विलंब माफ करावे, अशी मागणी यावेळी एनएसयूआयने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. मोर्चात एन‘हयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय भुयार, जिल्हाध्यक्ष ऋषिराज मेटकर, उपाध्यक्ष अमित महात्मे, आदित्य पेलांगडे, अनिकेत ढेंगळे, संकेत बोके, सागर कलाणे, ऋग्वेद सरोदे, रोहित देशमुख, मंगेश निभोंरकर, प्रणव लेंडे, केतन बारबुध्दे, गोपाल भांबुरकर, मयुर पानबुडे, शुभम बारबुध्दे, पवन गावंडे, ऋषिकेश गावंडे आदी सहभागी होते.