शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

एलबीटी वसुली :३१ जुलैपर्यंत कर भरण्याचे आवाहन

By admin | Updated: June 25, 2015 00:14 IST

राज्य शासनाने अभयदान योजनेतंर्गत व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था करात (एलबीटी) सुट देण्याचे ठरविले आहे.

१० प्रतिष्ठानांची तपासणीअमरावती : राज्य शासनाने अभयदान योजनेतंर्गत व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था करात (एलबीटी) सुट देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ व्यापाऱ्यांनी घ्यावा, यासाठी बुधवारी १० प्रतिष्ठानांना भेटी देवून आयुक्तांनी तपासणी केली. ३१ जुलैनंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे प्रशासनाने कळविले आहे.गत तीन वर्षांत एलबीटी कराचे अवलोकन केले असता ज्या प्रतिष्ठानांनी कच्चा माल विना देयके मागवून व्यवसाय केला, अशा प्रतिष्ठानांची शोधमोहीम सुरु झाली आहे. कर भरलेच नाही अथवा कमी कराचा भरणा केला अशा प्रतिष्ठानांवर आयुक्तांनी भेटी दिल्या. कच्चा मालावर व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठानांना अभयदान योजेनतंर्गत कर भरुन लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गुडेवार यांनी केले आहे. ३१ जुलैपर्यंत कराचा भरणा अदा करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा ३१ जुलैनंतर १०० टक्के कर मूल्य निर्धारण करुन अंतीम आदेश पारीत केले जातील. यादरम्यान काही तृट्या आढळल्यास नियमानुसार कर वसूल केले जाईल, असा समज व्यापाऱ्यांना देण्यात आला आहे. यावेळी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त विनायक औगड, सहायक आयुक्त मदन तांबेकर, योगेश पिठे, अरविंद पाटील, सुनील पकडे, भूषण पुसतकर, पोलीस निरिक्षक खराटे आदी उपस्थित होते.