शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

विभागात सव्वापाच लाख पदवीधर

By admin | Updated: July 16, 2014 23:50 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मागील ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येमध्ये कमी अधिक प्रमाण दिसून आले. १९८५ ते २०१४ दरम्यान ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी

वैभव बाबरेकर - अमरावतीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मागील ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येमध्ये कमी अधिक प्रमाण दिसून आले. १९८५ ते २०१४ दरम्यान ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी पदवीधर झाले असून आतापर्यंत २ लाख पदवी प्रमाणपत्र विद्यापीठात धूळखात आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली झाली. पहिल्या वर्षी विद्यापीठांतर्गत पदवीधरांची संख्या निरंक राहिली. दुसऱ्या वर्षी १९८४ मध्ये विभागात केवळ बीएडच्या ३३२ विद्यार्थ्यांना पदवीप्रमाण वितरीत करण्यात आले होते. १९८५ साली पदवीधरांचे प्रमाण वाढत गेल्यावर ती संख्या २ हजार ५० वर पोहोचली. याचप्रमाणे दरवर्षी विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढत गेल्याने प्रत्येक वर्षात पदवीधरांची संख्यासुध्दा वाढली. यामध्ये मध्यंतरी १९९६ साली २० हजार ६१७ विद्यार्थी पदवीधर झालेत. त्यानत्ांर १९९७ मध्ये पुन्हा पदवीधर कमी होऊन ती १९ हजार६४३ वर पोहोचली. त्यानंतर पुन्हा पदवीधरांचा उतरता आलेख पाहता २० हजारांवर पोहोचलेली आकडेवारी २००१ मध्ये १७ हजार ८७३ वर पोहोचली. त्यानंतर पदवीधरांचा चढता आलेख पाहायला मिळाला असून २०१४ मध्ये ३२ हजार १०५ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. या ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येत कमी अधिक प्रमाण आढळून आले असून आतापर्यंत ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून पदवीप्रमाण पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून तयार करण्यात आले होते. मात्र त्यापैकी २ लाखांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी पदवीप्रमाणपत्र नेलेच नाही. त्यामुळे २ लाख प्रमाणपत्र अजूनही विद्यापीठात धूळखात पडलेले आहे.विद्यापीठ्यात मनुष्यबळाची कमतरतासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी सलंग्न महाविद्यालयात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र वाढत्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लेखाजोखा ठेवण्याकरिता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. तरीसुध्दा मनुष्यबळ वाढविण्याचे प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने सुरु केले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण वाढतच आहे. वादविवाद, आंदोलनांमुळे विद्यापीठ चर्चेतसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मागील काही वर्षांमध्ये चांगलेच गाजले आहे. कुलगरु कन्या गुणवाढ प्रकरण व कुलसचिवाचा स्वग्राम भत्ता प्रकरण यामुळे विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले आहे. अजूनही दिनेश सूर्यवंशी यांनी आंदोलनाची भूमिका दर्शविली आहे.पदवीधारकांना विद्यापीठाकडून पत्रव्यवहार३२ वर्षांमध्ये विभागातील २ लाख पदवीप्रमाणपत्र विद्यापीठात धूळखात आहेत. या प्रमाणपत्रकरिता विद्यापीठाकडून पदवीधर विद्यार्थ्यांना पत्र देण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र नेलेच नाही. याकरिता दरवर्षी ५० रुपये विलंब शुल्क भरावे लागत असल्याने अनेकांनी आवश्यकता भासत नसलेल्या प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केले आहेत.