शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

धामणगावात सिंचनाचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

तत्कालीन चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला.

ठळक मुद्देकालव्याचे पाणी नदी-नाल्यात : उपविभागीय अभियंत्याचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोडलेले पाणी कालव्याने शेवटच्या शेतकऱ्याला मिळण्याऐवजी उपविभागीय अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे नदी-नाल्यांनी वाहत असल्याने सिंचनाचे बारा वाजले आहेत. शेतात पेरलेल्या गहू व हरभºयाला पाणी मिळत नसल्याने २७ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तत्कालीन चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला. ७० हजार १६९ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळेल, ही अपेक्षा लालफीतशाहीने फोल ठरविली आहे. दीड हजारांवर शेतकऱ्यानी उसनवार व व्याजाने रक्कम काढून गहू व हरभºयाची पेरणी केली. परंतु, या पिकांना पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी-नाल्यात जात असल्याने शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.उपविभागीय अभियंता बेपत्ता; कार्यालय वाऱ्यावरप्रशासकीय अधिकाºयांना ये-जा करण्याचा त्रास होऊ नये म्हणून मागील अनेक वर्षांपासून जुना धामणगाव येथे असलेले मुख्य कार्यालय अमरावती येथे हलविण्यात आले. उपविभागीय अभियंता कार्यालय येथे ठेवले; पण डी.जे. पवार यांच्याकडे अमरावती येथील अप्पर वर्धा कॉलनीतील मालमत्तेचा प्रभार आहे. पवार यांनी शेतकºयांच्या सिंचनाच्या पाण्याला महत्व देण्याऐवजी कार्यालयाच्या कामातूनच वेळ मिळत नसल्याची ओरड आहे.टेल नसल्याने वाहते पाणीधामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प, जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव घुसळी वितरिका, जळका वितरीका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून परिसरातील शेतकºयांना सिंचनाचे पाणी रब्बी हंगामात देणे सुरू केले़ जुना धामणगाव कार्यालयात अधिकारी नसल्याने सोडलेले पाणी नदी-नाल्यात प्रवाहित होते. या गंभीर बाबीकडे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता दुलक्ष करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Damधरण