शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

महिला सुरक्षेच्या शिफारशींकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 6, 2014 23:37 IST

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे त्या कायद्यात सुधारणा करण्याबरोबरच नवीन कायदे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी चार वर्षांपूूर्वी राज्यस्तरीय समिती नियुक्त केली. समितीने चार

जितेंद्र दखने - अमरावतीमहिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे त्या कायद्यात सुधारणा करण्याबरोबरच नवीन कायदे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी चार वर्षांपूूर्वी राज्यस्तरीय समिती नियुक्त केली. समितीने चार वर्षे अभ्यास करून अहवाल तयार केला. त्याबाबत शासनाकडे शिफारशी करण्यात आल्या. मात्र, त्यातील अनेक शिफारशींची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नसल्याने त्या अद्याप कागदावरच आहेत. एकूणच महिलांच्या सुरक्षेबाबत कृती कमी आणि आश्वासने अधिक असेच चित्र आहे. दिल्ली, मुंबई व आता अमरावतीत झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने महिलांच्या सुरक्षेबाबत केलेल्या तरतुदी पुरेशा नसल्याने महिलांना अधिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीने कायद्यात सुधारणा करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये नीलम गोऱ्हे, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, शोभा फडणवीस, उषा दराडे, रश्मी करंदीकर, राणी बंग यांच्यासह २२ व्यक्तींचा समावेश आहे.