शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

तीन ट्रक भरून दसऱ्याचे सोने जप्त

By admin | Updated: October 24, 2015 00:05 IST

पुराणानुसार दसऱ्याला शमीच्या पानांचे आदानप्रदान करण्याचा नियम आहे.

५० टक्के वृक्षतोड थांबली : आपटा, अंजनवृक्षाच्या पानांचा वापरअमरावती : पुराणानुसार दसऱ्याला शमीच्या पानांचे आदानप्रदान करण्याचा नियम आहे. मात्र, दरवर्षी आपटा व अंजनवृक्षांच्या पानांचे आदान-प्रदान केले जाते. यासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी यंदा वनविभागाने जंगलावर निगराणी ठेवल्याने ५० टक्के वृक्षतोड घटली. मात्र, तरीही छुप्या मार्गाने आपटा व अंजनवृक्षांच्या पानांनी भरून आणले जाणारे दोन ट्रक व एक ट्रॅक्टर वनविभागाने बुधवारी जप्त केले आहे. दरवर्षी दसऱ्याला आपटा व अंजनवृक्षांच्या पानांचे आदान-प्रदान केले जाते. वन्यप्रेमी यावर नेहमीच आक्षेप घेत असतात. जंगलातून शमीचे वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे आता लोक कचनार, आपटा व अंजनसारख्या वृक्षांची पाने तोडून सर्रास त्याचेच आदान-प्रदान करतात. अलिकडे वनविभागाने या वृक्षतोडीवर अंकुश लावण्याकरिता आक्रमक पाऊले उचलली आहेत. यावर्षी जंगलांवर कडक निगराणी ठेवल्याने दसऱ्यासाठी होणारी वृक्षतोड ५० टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. धार्मिक शास्त्रानुसार दसऱ्याला शमीच्या पानाचे महत्व आहे. मात्र, आता नागरिक आपटा, अंजन व कचनार वृक्षांच्या पानांचे आदान-प्रदान करून दसरा साजरा केला जातो. त्यामुळे जगंलात वृक्षतोड वाढली आहे. वनविभाग व वायएनसीयूने पुढाकार घेऊन जगंलातील वृक्षतोड थांबविण्याचे प्रयत्न सुरु केल्यामुळे यंदा ५० टक्के वृक्षतोड कमी झाल्याचे आढळून आले. -स्वप्निल सोनोने. वन्यजीव अभ्यासक.