शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

किसान संदेश पदयात्रेचा समारोप

By admin | Updated: October 7, 2015 01:31 IST

शेतकऱ्यांना हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार अच्छे दिन येणार, अशी जाहिरातबाजी करीत आहे.

वरूड : शेतकऱ्यांना हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार अच्छे दिन येणार, अशी जाहिरातबाजी करीत आहे. परंतु विदर्भातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नापिकीमुळे सोयाबीन बुडाले असून सावकारी कर्ज त्याच्या डोक्यावर कायम आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुरांना हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येत आहे. व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार असल्याचे वक्तव्य अखिल भारतीय काँंग्रेसचे सचिव हरिकृष्णजी यांनी केले. किसान संदेश पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. पदयात्रेत अखिल भारतिय कॉग्रेसचे सचिव भय्या पवार , महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस सचिव सागर देशमुख, प्रकाश साबळे, अंदाज वाघमारे, अमरावती लोकसभा युवक काँग्रेस महासचिव सागर यादव, श्रवण लकडे, नरेशचंद्र ठाकरे, तालुकाध्यक्ष अजय नागमोते, सुजित पाटील, जि.प.बांधकाम सभापती गिरीश कराळे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, खविसं अध्यक्ष बाबाराव बोहरुपी, जिल्हा संघटक काँग्रेस प्रदीप कांबळे, जि.प. सदस्य विक्रम ठाकरे, अनिल गुल्हाणे फुलोर घोरमाडे, चंदू अळसपुरे, राजू मालपे, नरेंद्र पावडेसह आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसेचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनात भारतभर २४ मतदारसंघ आणि एक हजार ७०० किमी अंतराची किसान संदेश पदयात्रा सुरु झाली. वरुड तालुक्यात करंजगाव (गांधीघर) ते वरुड १५ किमी पदयात्रा काढण्यात आली.