शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

किसान संदेश पदयात्रेचा समारोप

By admin | Updated: October 7, 2015 01:31 IST

शेतकऱ्यांना हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार अच्छे दिन येणार, अशी जाहिरातबाजी करीत आहे.

वरूड : शेतकऱ्यांना हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार अच्छे दिन येणार, अशी जाहिरातबाजी करीत आहे. परंतु विदर्भातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नापिकीमुळे सोयाबीन बुडाले असून सावकारी कर्ज त्याच्या डोक्यावर कायम आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुरांना हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येत आहे. व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार असल्याचे वक्तव्य अखिल भारतीय काँंग्रेसचे सचिव हरिकृष्णजी यांनी केले. किसान संदेश पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. पदयात्रेत अखिल भारतिय कॉग्रेसचे सचिव भय्या पवार , महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस सचिव सागर देशमुख, प्रकाश साबळे, अंदाज वाघमारे, अमरावती लोकसभा युवक काँग्रेस महासचिव सागर यादव, श्रवण लकडे, नरेशचंद्र ठाकरे, तालुकाध्यक्ष अजय नागमोते, सुजित पाटील, जि.प.बांधकाम सभापती गिरीश कराळे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, खविसं अध्यक्ष बाबाराव बोहरुपी, जिल्हा संघटक काँग्रेस प्रदीप कांबळे, जि.प. सदस्य विक्रम ठाकरे, अनिल गुल्हाणे फुलोर घोरमाडे, चंदू अळसपुरे, राजू मालपे, नरेंद्र पावडेसह आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसेचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनात भारतभर २४ मतदारसंघ आणि एक हजार ७०० किमी अंतराची किसान संदेश पदयात्रा सुरु झाली. वरुड तालुक्यात करंजगाव (गांधीघर) ते वरुड १५ किमी पदयात्रा काढण्यात आली.