शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

निराधार योजनेचा 'आधार' हरविला

By admin | Updated: May 9, 2014 01:03 IST

शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी वर्षभरापासून बैठक झाली नसल्याने निराधार या योजनेपासून वंचित आहेत.

अमरावती : शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी वर्षभरापासून बैठक झाली नसल्याने निराधार या योजनेपासून वंचित आहेत.७१९प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित असल्याने निराधारांचा आधार हरविल्याचे चित्र आहे.निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करून त्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेने एसडीओ कार्यालयावर धडक दिली.युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून निराधार योजनेच्या प्रलंबित प्रकरणां चा जाब विचारला.श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य यापैकी कोणत्याही योजनेची वर्षभरापासून बैठक नाही.समितीच्या अध्यक्षांना निराधार व्यक्तींच्याबद्दल कळवळा नाही तर दुसरीकडे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात येरझार्‍या माराव्या लागतात. हा प्रकार लवकर थांबवून निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करून या प्रकरणाचा निकाल लावावा, अशी मागणी करण्यात आली.निवेदन सादर करताना गोविंद दायमा, निखिल गाले, आनंद राठी, प्रमोद वानखडे, श्रीकांत शर्मा, संदीप मानेकर, प्रणय मेहरे, मुन्ना देशमुख, गोपाल आसोपा आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)