शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

उघड्यावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर!

By admin | Updated: June 20, 2015 00:33 IST

पावसाळ्यात दूषित पाणी आणि दूषित अन्नाच्या सेवनामुळे रोगराई वाढण्याची भीती असते.

रोगराई वाढणार : ‘ई-कोलाय’चा प्रादुर्भाव ठरू शकतो धोकादायक वैभव बाबरेकर अमरावतीपावसाळ्यात दूषित पाणी आणि दूषित अन्नाच्या सेवनामुळे रोगराई वाढण्याची भीती असते. त्यातच शहरात उघड्यावर विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमुळे अमरावतीकरांचे आरोग्यच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी उघड्यावर सर्रास अन्नपदार्थांची विक्री होत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यान्नांचा वापर टाळून आरोग्य जपण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला देण्यात आला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. सततच्या पावसामुळे घरातही कोंदट वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. पाण्यामुळे किडे व जंतू अधिक सक्रिय होत असल्यामुळे लगेच आजार बळावण्याची शक्यता असते. ताप सर्वसाधारण बाराही महिने पाहायला मिळते. मात्र, या दिवसांत तापासह खोकला, सर्दी, टायफाईड, गोवर, डायरिया, उलट्या, कावीळ अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. शहरात उघड्या अन्नपदार्थावर माशा व कीटक बसतात. त्यातच गलिच्छ ठिकाणीच अन्न पदार्थांची विक्री होत असल्यामुळे जंतू अधिक सक्रिय होतात.पावसाळ्यात उघड्यावरील अन्न पदार्थावर माशी व कीटक बसतात. त्यांच्यामुळे विविध प्रकारचे जंतू शरीरात जाऊन आजार बळावतात. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी.