शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शेकडो शेतकऱ्यांच्या आंदोलनाने तिसऱ्या दिवशी नरमले प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:13 IST

किसान न्याय हक्क संघर्ष समिती : आश्वासनानंतर वरूड येथील बेमुदत उपोषण मागे

वरूड (अमरावती) : स्थानिक तहसील कार्यालयासमोर किसान न्याय हक्क संघर्ष समितीच्यावतीने सुरू असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान शुक्रवारी कुठल्याही क्षणी आत्महदहनाचा इशारा दिला होता. अखेर प्रशासनाने मागण्यांकरिता १५ दिवसांचा अवधी मागून घेतला आणि रात्री ७:३० वाजता उपोषण शेतकऱ्यांनी मागे घेतले.

गारपीट, अतिवृष्टीचे अनुदान मिळावे, या मागणीसाठी किसान न्याय हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण थाटले. शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाकडे लोकप्रतिनधींनी, शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केले. स्थानिक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून कोणताही तोडगा निघाला नसल्याने शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन नेण्यात आले. काही शेतकरी प्रवेशद्वारावर चढून शासनाचा निषेध करीत होते. 

बुधवारी तहसीलदार रवींद्र चव्हाण, तालुका कृषी अधिकारी आगरकर, ठाणेदार अर्जुन ठोसरे, तर गुरुवारी जिल्हा कृषी अधिकारी सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी आगरकर आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपात येऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा झाली. शुक्रवारी शेतकऱ्यांनी आपआपल्या गावात आत्मदहन करू, असा इशारा त्यांना दिला.

दरम्यान, तिसऱ्या दिवशी पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे, बाजार समिती सभापती नरेंद्र पावडे, उपसभापती बाबाराव मांगुळकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुषार निकम, किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे स्वप्निल खांडेकर, अमर ठाकरे, सुभाष गावंडे, पंजाबराव ठाकरे, ज्ञानेश्वर ताथोडे, निरंजन घाटोळे, विष्णू वानखडे, हातुर्णा सरपंच शिवाजी ठाकरे, विकास भोंडे, सर्वेश ताथोडे आदी शेतकरी उपोषणाला बसले होते.

अखेर रात्री साडेसात वाजता तहसीलदारांनी पंधरा दिवसांत हा प्रश्न मंत्रालय स्तरावर मांडून तोडगा काढण्याचा अवधी मागितला. यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनAmravatiअमरावती